इ.स. १३३६ मध्ये हरीहर आणि बुक्कराय यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली.
या साम्राज्याच्या खजिन्याच्या रक्षणाची जबाबदारी शिवाजी महाराजांनी घेतली.
बहिर्जी नाईक यांनी खजिन्याच्या ठिकाणाची माहिती काही संकेतामध्ये लपवून ठेवली.
गेले साडे तीनशे पेक्षा जास्त वर्षे शिवरायांचे शिलेदार या खजिन्याचे रक्षण करत आहेत.
पण काही दुष्ट शक्ती सुद्धा या खजिन्याच्या मागे आहेत.
कोण जिंकते? हे जाणून घेण्यासाठी वाचा या काल्पनिक ऐतिहासिक कादंबरीचा पूर्ण सारांश
www.pustakansh.com
www.pustakansh.com