१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटिश सरकारने हे युद्ध जिंकण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. ब्रिटिशांनी कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या त्यांच्या विरोधकांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. या युद्ध काळात सनदशीर मार्गाने स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे हे कॉंग्रेसला माहित होते. म्हणून कॉंग्रेस ने आक्रमक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला. त्यानूसार Read more