१८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान मधील सायगाव येथे झालेल्या कथित विमान अपघातात झालेला नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू हे आजपर्यंतचे भारतातील कदाचित सर्वात मोठे रहस्य असावे. १९४५ मध्ये नेमके काय झाले? या रहस्याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत भारत सरकारने तीन वेगवेगळ्या समित्या स्थापूनही हे रहस्य अजूनही उलगडता आलेले नाही. नेताजींच्या या रहस्याबाबत सत्य शोधून काढण्याची Read more
Tag: Reading
‘ओडेसा फाइल’-जर्मन नाझी अधिकार्याची थरारक शोधकथा
स्वत:ला देशभक्त म्हणवणार्या व्यक्ती वा संघटनांना आपल्या देशभक्तीचे पुरावे देण्यासाठी कोणतेही अमानुष कृत्ये करण्याची गरज नसते. असे लोक व संघटना संकटाच्या समयी आपल्या देशवासीयांना एकाकी सोडून पळून जात नाहीत. परंतू हाच प्रकार जर्मनी मध्ये दुसर्या महायुद्धानंतर घडला आणि ज्यूं वर अनन्वित अत्याचार करणारे नाझी हे कृत्य देशासाठी केल्याचे लंगडे समर्थन करत लपून छपून आपली कारवाई Read more