अनुवादित

अनुवादित

पहिले काश्मीर युद्ध आणि भारतीय हवाईदल

प्रस्तावना ०५ ऑगस्ट २०१९, जम्मू-कश्मीर च्या इतिहासातील एक महत्वाचा आणि ऐतिहासिक दिवस! तसा या राज्याच्या इतिहासात असे अनेक महत्वाचे दिवस खच्चून भरले आहेत, पण या दिवसाचे महत्व खचितच वेगळे. जम्मू-काश्मीरला वेगळी ओळख देणारे भारतीय संविधांनातील कलम ३७० भारत सरकारने हटवले आणि खर्‍या अर्थाने जम्मू-कश्मीरचे भारतात एकीकरण झाले. हे कलम ३७० आहे काय?काश्मीर समस्या काय आहे? Read more